कळंब - गुलाब वादळाचा तडाखा सर्वत्र बसला आहे .रात्रीच्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यातील वाशिरा नदीला पूर आल्यामुळे भोगजी - कळंब मुख्य रस्त्यावरील पूलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे. वशिरा चे पाणी शेतातून घुसल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.पाणी पुलावरून वाहत असताना कोणीही त्यावरून जा ये करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
२७ सप्टेंबर, २०२१
Home
Unlabelled
मुसळधार पावसामुळे भोगजी व इतर गावांचा कळंब शी संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे भोगजी व इतर गावांचा कळंब शी संपर्क तुटला
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.