उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतातील उसाचे पीक भुई सपाट झाले आहे त्याचबरोबर जनावरांच्या कडबा शेंद्री चे पिक देखील भुईसपाट झाले आहे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे सोयाबीन चे पीक पिवळे पडत चालले आहे गेल्या महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे फुल गळ होऊन उत्पन्नात अगोदरच घट झालेली आहे त्यात आता अतिवृष्टीने राहिलेल्या सोयाबीन ची नुकसान होताना दिसून येत आहे
५ सप्टेंबर, २०२१
Home
Unlabelled
जोरदार पावसाने शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट
जोरदार पावसाने शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.